असा उतारा जहराचा किति वेलांट्या
किति वळसेकितीक गुंते वाटांचे,
अनोळखी पण फिटले नाही
परंतु सागर लाटांचे
भरगर्दीतही मला वाटले
आहे निर्जत वनामधी
असेल चुकले हे कदाचित
मनेच फिरले जनामधी अता मला भरवसाच
नाहीउरलेल्या या शहराचा
बहरावरती मिळे अचानक
उस उतारा जहराचा.
- शांता शेळके
अटळ
शेवटी अटळ असते
गाठी तुटत जाणे
संबंध सुटत जाणे
शेवटी अटळ असते
रंग विटत जाणे
क्षितिज मिटत जाणे.
- अटळ
Tuesday, June 30, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment